मराठी चित्रपट सृष्टीला आजवर अनेक कलाकार लाभले. त्यातले काही लक्षात राहीले तर काही विस्मृतीत गेले. मात्र प्रतिकार चित्रपटातील रणजित च्या भूमिकेने ज्यांना आजही ओळखले जाते ते म्हणजे अभिनेते विलास रकटे. धिप्पाड शरीरयष्टी, अभिनयातला हुकमी एक्का अशी विलास रकटे यांची ओळख होती. आज विलास रकटे अभिनय क्षेत्रापासून खूप दूर आहेत मात्र …
Read More »जियाने रितेश बद्दल केला खुलासा म्हणते मी अनेक जणांसोबत काम केलं आहे मी कोणाचं नाव घेत नाही पण
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने नुकताच ५० कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. चित्रपटाचे हे घवघवीत यश पाहून मराठी सृष्टीला सोनेरी दिवस आले आहेत अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहेत. रितेश आणि जेनेलिया या लाडक्या जोडीचे अनेकजण चाहते झालेले आहेत. या जोडप्याचं अनेक ठिकाणी कौतुक सुद्धा केलं जातं. खरं तर …
Read More »राखी सावंतच्या अडचणी काही सुटता सुटत नाहीत…आता या लोकांपासून राखीला वाटतेय भीती
राखी सावंत आणि तिचे खाजगी आयुष्य हे आता सर्वश्रुत झालं आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत ने आदिल सोबत लग्न केले असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आदिल दुसऱ्याच कोणासोबत रिलेशनमध्ये आहे याची खबर तिला लागली होती त्यामुळे ७ महिन्यांपूर्वी आदिल सोबत लग्न करणाऱ्या राखीला …
Read More »श्रावणी आणि सत्याचं लग्न… २० जानेवारीपासून आता चित्रपट गृहात पाहायला मिळणार
अवघ्या तीन आठवड्यात वेड चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार करत एक नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. ५० कोटींचा टप्पा पार करणारा वेड हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. याअगोदर सैराट चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार करत १०० कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला होता. त्याच्या पाठोपाठ आता वेड चित्रपट सुद्धा ही …
Read More »आशा पाटील यांचा आज स्मृतिदिन… अनेक चित्रपट साकारून देखील शेवटचा काळ खूप खडतर होता
आज दिनाक १८ जानेवारी रोजी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशा पाटील यांचा स्मृतिदिन. मराठी चित्रपट सृष्टीतील आईच्या भूमिका आशा पाटील यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने सजग केल्या होत्या त्यामुळे त्यांना अवघ्या सृष्टीची आई म्हणून ओळख मिळाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुकडी हे त्यांचं मूळ गाव. कोल्हापूरला सांस्कृतिक नगरीचा वारसा लाभला इथूनच …
Read More »“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर हि प्रसिद्ध अभिनेत्री या मालिकेत घेणार एन्ट्री
एखादी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असताना वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून एक्झिट घेण्याची वेळ अनेकदा अभिनेत्रींवर येत असते .अर्थात कौटुंबिक कारणासाठी मालिकेतील लोकप्रिय भूमिकेला निरोप देत अभिनेत्री काही काळासाठी पडद्याच्या मागे जात असतात .यामध्ये मग कधी अभिनेत्रीच्या आयुष्यात लग्नामुळे असा ब्रेक येतो तर अभिनेत्री जेव्हा खऱ्या आयुष्यात आई बनतात तेव्हा देखील त्यांना …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा अपघात … रस्त्यावर उभ्या असलेल्या पल्लवी जोशी यांना कारची जोरदार धडक
प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा काल चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द वॅक्सिन वॉर ‘ या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथे करण्यात येत आहे. १५ डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यातील काही चित्रीकरण हैद्राबाद येथे पार पडत आहे. या शूटिंगच्या वेळी एका सीनमध्ये कार चालकाला …
Read More »उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील आरोप प्रत्यारोपांवर रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरल्या आहेत. उर्फी जावेद ही दिसेल तेव्हा तोकड्या कपड्यांमध्ये वावरत असते. यावरून चित्रा वाघ यांनी तिला फटकारले होते. त्यानंतर उर्फीने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली होती. ‘मेरी डी पी इको ढासू …
Read More »३३ वर्षांपूर्वी आलेल्या गोट्या मालिकेतला गोट्या आणि अभिनेत्री इशिता अरुण यांच्यात आहे हे नातं
जवळपास ३३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर “गोट्या” ही मालिका प्रसारित झाली होती ती खूपच लोकप्रिय होती. या मालिकेत बालकलाकार गोट्याची भूमिका साकारली होती “जॉय घाणेकर” या बालकलाकाराने. गोट्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला. जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते “गिरीश घाणेकर” यांचा …
Read More »लोकमान्य मालिकेतील “छत्रे मास्तर” अभिनया व्यतिरिक्त करतात हा व्यवसाय… पाहून आश्चर्य वाटेल
लोकमान्य हि ऐतिहासिक मालिका सुरु झाल्यापासून ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतून लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालिकेत बालपणीच्या टिळकांची भूमिका नील देशपांडे याने साकारली आहे तर सत्यभामाची भूमिका बालकलाकार मैथिली पटवर्धन हिने निभावलेली आहे. ह्या दोघांच्या अभिनयामुळे मालिका पाहायला रंग चढतो. …
Read More »